Tuesday, 27 September 2011

मनमोहन सरकारची कामगिरी.





१) भारतीय इतिहासात सर्वात अधिक आर्थिक घोटाळे करणारे सरकार

२) भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करणाऱ्यावर कारवाई करण्यात सर्वात प्रथम.

३) सर्वात जास्त महागाई याच सरकारच्या काळात जनतेनी पाहिली

४) सर्वात जास्त अतिरेकी लोकांना संरक्षण देणारे सरकार

५) सर्वात जास्त अतिरेकी हल्ले याचं सरकारच्या काळात.

६) राहुल गांधी,दिग्विजय ,मनीष तिवारी, सिब्बल यासारखी मंडळीनी सतत मूर्ख विधाने देऊनही त्याच्यावर काहीही कारवाई नाही.

७) कुठलेही निर्णय न घेता येणारा पंतप्रधान (सर्व निर्णय सोनिया घेतात) भारताने प्रथमच पहिला आणि पुन्हा कदाचित पाहणार सुद्धा नाही.

८) कुठलेही आरोप झाले कि त्याचे खापर विरोधी पक्षावर (भाजपवर) फोडायचे हा त्याचा नियमित उद्योग.

No comments:

Post a Comment