४ रूपयांवरून २० रूपयांवर कसा पोहचतो कांदा? स्टार माझा वर, प्रत्येकाने वाचले पाहिजे
Thursday, 01 December 2011 19:47
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावची कांद्याची बाजारपेठे ही आशियातील दोन नंबरची बाजारपेठ आहे. कांदा येथून मुंबईला पोहचतो, पण मुंबईत येऊन कांदा महागतो, ग्राहकांना रडवतो.
मयुर परिखने थेट निफाड तालुक्यातील एका शेतातून कांद्याची माहिती घेण्यास सुरूवात केली. शेतमालकाच्या म्हणजेच शेतकऱ्याच्या घरात एकुण सहा जण आहेत. पत्नी आणि चार मुलांचा हा परिवार आहे. संपूर्ण परिवार एकाच शेतात काम करतं. २० एकर शेतात या शेतकऱयानं कांद्याची लागवड केलीय.
यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्याला आहे. संपूर्ण परिवार शेतात राबून कांद्याचं उत्पादन घेतं. ट्रॅक्टरमध्ये टाकून हे कांदे पिंपळगाव बाजारपेठेत नेले जातात.
बाजारात कांद्याच्या बोलीला १०० रूपये प्रतिक्विंटलपासून सुरूवात होतेय. पिंपळगावच्या शेतकऱ्याचाही नंबर आलाय. पण त्याची घोर निराशा झालीय. त्याच्या कांद्याला फक्त ४०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. म्हणजेच ४ रूपये किलो. निफाडचा हा शेतकरी दु:खी झालाय. त्याच्याकडे दुसरा उपायही नाहीय. यंदा कांद्याच्या पिकानं त्याला फटका दिलाय.
एकरी ७५० रूपये त्याला मशागतीचा खर्च आलाय, खतासाठी प्रति एकर ८०० रूपये, बियाणे ८०० रूपये, कांदे लावणीला खर्च १ हजार रूपये, पाणी आणि फवारणीचा खर्च १५०० रूपये. (प्रति एकर) सहा लोकांची चार महिन्यांची मेहनत.
निफाडच्या शेतकऱ्याचं उत्पन्न
उत्पन्न एका एकरला ५० क्विंटल म्हणजेच ५ हजार किलो कांद्याचं उत्पादन
भाव : ५ हजार किलो कांद्याचं ४ रूपये किलोप्रमाणे उत्पन्न २५ हजार रूपये
१५०० रूपये एपीएमसी मार्केटचा कर
३ हजार लोडिंग-अनलोडींग आणि मालाला बाजारात पोहचवण्याचा खर्च
शेतकऱ्याकडून एमपीएमसी ६ टक्के खर्च हा हमालीसाठी द्यावा लागतो.
म्हणजे खरी कमाई चार महिन्यांची १५ हजार ५०० यातून खर्च वजा केल्यास शेतकऱ्याला काय मिळणार
आपल्याला कुणीतरी लुटलंय, असं या शेतकऱ्याला वाटतंय, पण यावर काहीही उपाय नाहीय.
शेतकऱ्याचा माल आता व्यापाऱ्याच्या मार्केटला पोहचलाय.
शेतकऱ्याकडून कांद्याची खरेदी व्यापाऱ्याने केलीय. व्यापाऱ्याकडे ५० जण काम करतात. कांदा येथे साफ केला जातो. त्यानंतर कांद्याची प्रतवारी केली जाते. कांद्यांची पॅकींग होते. ज्यानं हा माल खरेदी केला त्याला हा माल पोहचवण्यात येतो. हा व्यापारी महागाईनं त्रस्त आहे. कारण अनेक वर्ष व्यापार केल्यानंतरही लेबर आणि ट्रान्सपोर्ट यावर खुप सारा खर्च होतोय.
या व्यापाऱ्याचं गणित स्पष्ट आहे.
हा माल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्याला एकूण किंमतीच्या १.२५ टक्के पैसा चुकवावा लागतो.
यह माल खरीदने के बाद किसन को माल की कुल कीमत का एपीएमसी बाजार को 1.25 फीसदी पैसा चुकाना पडता है.
यानंतर साफ सफाई आणि पॅकिंगचा प्रति क्विंटल खर्च १०० रूपये येतो.
हा माल मुंबईला रवाना करायचा असेल तर, प्रतिक्विंटल ३०० रूपये खर्च सोसावा लागतो. कारण हा माल १७५ किलोमीटरचा प्रवास करतो.
याशिवाय हमाली आणि इतर खर्चानंतर या व्यापाऱ्याला नफा मिळतो १ रूपया प्रति किलो.
बाजारात कांद्याच्या बोलीला १०० रूपये प्रतिक्विंटलपासून सुरूवात होतेय. पिंपळगावच्या शेतकऱ्याचाही नंबर आलाय. पण त्याची घोर निराशा झालीय. त्याच्या कांद्याला फक्त ४०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. म्हणजेच ४ रूपये किलो. निफाडचा हा शेतकरी दु:खी झालाय. त्याच्याकडे दुसरा उपायही नाहीय. यंदा कांद्याच्या पिकानं त्याला फटका दिलाय.
एकरी ७५० रूपये त्याला मशागतीचा खर्च आलाय, खतासाठी प्रति एकर ८०० रूपये, बियाणे ८०० रूपये, कांदे लावणीला खर्च १ हजार रूपये, पाणी आणि फवारणीचा खर्च १५०० रूपये. (प्रति एकर) सहा लोकांची चार महिन्यांची मेहनत.
निफाडच्या शेतकऱ्याचं उत्पन्न
उत्पन्न एका एकरला ५० क्विंटल म्हणजेच ५ हजार किलो कांद्याचं उत्पादन
भाव : ५ हजार किलो कांद्याचं ४ रूपये किलोप्रमाणे उत्पन्न २५ हजार रूपये
१५०० रूपये एपीएमसी मार्केटचा कर
३ हजार लोडिंग-अनलोडींग आणि मालाला बाजारात पोहचवण्याचा खर्च
शेतकऱ्याकडून एमपीएमसी ६ टक्के खर्च हा हमालीसाठी द्यावा लागतो.
म्हणजे खरी कमाई चार महिन्यांची १५ हजार ५०० यातून खर्च वजा केल्यास शेतकऱ्याला काय मिळणार
आपल्याला कुणीतरी लुटलंय, असं या शेतकऱ्याला वाटतंय, पण यावर काहीही उपाय नाहीय.
शेतकऱ्याचा माल आता व्यापाऱ्याच्या मार्केटला पोहचलाय.
शेतकऱ्याकडून कांद्याची खरेदी व्यापाऱ्याने केलीय. व्यापाऱ्याकडे ५० जण काम करतात. कांदा येथे साफ केला जातो. त्यानंतर कांद्याची प्रतवारी केली जाते. कांद्यांची पॅकींग होते. ज्यानं हा माल खरेदी केला त्याला हा माल पोहचवण्यात येतो. हा व्यापारी महागाईनं त्रस्त आहे. कारण अनेक वर्ष व्यापार केल्यानंतरही लेबर आणि ट्रान्सपोर्ट यावर खुप सारा खर्च होतोय.
या व्यापाऱ्याचं गणित स्पष्ट आहे.
हा माल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्याला एकूण किंमतीच्या १.२५ टक्के पैसा चुकवावा लागतो.
यह माल खरीदने के बाद किसन को माल की कुल कीमत का एपीएमसी बाजार को 1.25 फीसदी पैसा चुकाना पडता है.
यानंतर साफ सफाई आणि पॅकिंगचा प्रति क्विंटल खर्च १०० रूपये येतो.
हा माल मुंबईला रवाना करायचा असेल तर, प्रतिक्विंटल ३०० रूपये खर्च सोसावा लागतो. कारण हा माल १७५ किलोमीटरचा प्रवास करतो.
याशिवाय हमाली आणि इतर खर्चानंतर या व्यापाऱ्याला नफा मिळतो १ रूपया प्रति किलो.
मुंबईत प्रवेश करतांना कांदा ४ रूपयांनी महागतो.
सरकारचा कायदा आहे की, भाजीबाजारात माल सरळ नेता येणार नाही. त्याआधी तुम्हाला तुमचा माल एपीएमसी वाशी मार्केटला न्यावा लागेल. यासाठी वाशी मार्केटचा कारभार आपल्याला जाणून घ्यावा लागेल.
रूमालाच्या खाली
माल वाशी मार्केटला आला की मलाच्या सव्वा टक्के पैसे एपीएमसीला द्यावे लागतात. माल मोजणे आणि मजुरीसाठी १२ टक्के द्यावे लागतात. कांद्याची भाववाढ सुरूच राहते. एपीएमसी बाजारात सौदा सुरू होतो पण उघड-उघड नाही तर रूमालाच्या खाली.
माल वाशी मार्केटला आला की मलाच्या सव्वा टक्के पैसे एपीएमसीला द्यावे लागतात. माल मोजणे आणि मजुरीसाठी १२ टक्के द्यावे लागतात. कांद्याची भाववाढ सुरूच राहते. एपीएमसी बाजारात सौदा सुरू होतो पण उघड-उघड नाही तर रूमालाच्या खाली.
जो सर्वात जास्त बोली लावतो त्याला माल दिला जातो. कांद्याचा भाव येथे १२ रूपये प्रति किलो होतो. या व्यवहाराने होलसेल व्यापारीही नाराज आहेत. त्यांना असं वाटतं की या धंद्यात साडेसहा टक्के कमाई आहे, किंवा प्रतिकिलोमागे १ रूपया पेक्षा जास्त कमाई नाही.
माल खरेदीनंतर होलसेल व्यापारी किंवा खरेदीदार यांना एपीएमसीचे कर आणि फी त्यासह लोडींग अनलोडींग खर्चानंतर हा कांदा १५ रूपये किलो होतो.
माल खरेदीनंतर होलसेल व्यापारी किंवा खरेदीदार यांना एपीएमसीचे कर आणि फी त्यासह लोडींग अनलोडींग खर्चानंतर हा कांदा १५ रूपये किलो होतो.
कांद्याचा प्रवास ४ रूपयांवर १७ रूपयांवर
शेतकऱ्याकडून चार रूपये किलोने खरेदी केलेला कांदा होलसेल व्यापाऱ्याकडे १५ रूपये किलोने येतो. होलसेल व्यापारी या मालावर एक रूपया नफा घेतो. खर्चासह किरकोळ बाजारात माल १७ रूपयांवर येतो.
शेतकऱ्याकडून चार रूपये किलोने खरेदी केलेला कांदा होलसेल व्यापाऱ्याकडे १५ रूपये किलोने येतो. होलसेल व्यापारी या मालावर एक रूपया नफा घेतो. खर्चासह किरकोळ बाजारात माल १७ रूपयांवर येतो.
ग्राहकांपर्यंत कांदा २० रूपयांपर्यंत
किरकोळ बाजारात हा माल आकर्षक पॅकिंगमध्ये पॅक केला जातो, यामुळे किलोमागे २ रूपयाने कांदा महागतो. पॅकिंगची किंमत आणखी १ रूपया लावली जाते. बाजारात कांदा येतो तेव्हा किंमत असते प्रति किलो २० रूपये.
किरकोळ बाजारात हा माल आकर्षक पॅकिंगमध्ये पॅक केला जातो, यामुळे किलोमागे २ रूपयाने कांदा महागतो. पॅकिंगची किंमत आणखी १ रूपया लावली जाते. बाजारात कांदा येतो तेव्हा किंमत असते प्रति किलो २० रूपये.
No comments:
Post a Comment